कातरवेळ...कातरवेळेत अशी काय जादु असते की ती माणसाला आपल्या मागील आठवणीत मन्त्रमुग्ध करुण देते.
हया अश्या आठवणी असतात कि आपण त्याला कधिच विसरु शकत नाही.
बर ह्याआठवणी काहि एकाच प्रकारच्या असतात असे नव्हे तर त्या मनुष्यागणीक वेगवेगळ्या प्रकारच्या असु शकतात.कुणाला आपला शाळेचा पहिला दिवस,कॉलेजचा पहिला दिवस्,पहिल्या प्रेमाच्या आठवणी तर कुणाला आपल्या मित्रानसोबत घालविलेले क्षण तर कोठे क्रिकेट चे जिन्कलेले सामने.... अष्या आणि कितितरि अनेक आठवणी असु शकतात
तर म्हणण्याचे तात्पर्य अशे कि,हि जी कातरवेळ असते हि खुप चमत्कारीक अशि वेळ असते
दिवसभर आपपल्या कामात मग्ण असणारे आपण जेव्हा सुर्य अस्त होण्याच्या मार्गावर असतांना (साधारण ६ ते ६.३० चि वेळ)एकटेच आपल्या सुखाच्या क्षणात मग्ण होवूण जातो अचाणकच... नकळतच...काहि क्षणाकरिता.......
तर या अश्याच काहि आपल्या कातरवेळेतील क्षणाणा एकत्र करुया......
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
खूप छान
मस्त !!
Post a Comment